कृषी क्षेत्र डिजिटल तंत्रज्ञानाच्या दिशेने…
शेतकरी सध्या अडचणीत आला आहे. यामुळे त्यांना मदत करण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत आहे. आता कमी पीककर्ज देणाऱ्या बँकांना नोटीस बजावली गेली आहे. अमरावतीमध्य खरीप पीक कर्जाच्या उद्दिष्टाच्या ५७ टक्के वितरण झाले. यामध्ये राष्ट्रीय व खासगी बँकांचा वाटा कमी आहे. त्यामुळे २० टक्क्यांहून कमी कर्ज वितरण करणाऱ्या सर्व बँकांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावतानाच कारवाईचा इशारा […]
कृषी क्षेत्र डिजिटल तंत्रज्ञानाच्या दिशेने… Read More »